शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.

बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.

image

मुळ इंग्लिश रिपोर्ट –

Daulat Khan Cashiered

Daulat Khan Cashiered

शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”

जेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कधी तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.

अनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..!!   Kanhoji

%d bloggers like this: