शिवाजी राजे – साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा.

स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.

image

शिवाजी राजे – भूमिच गेलीयावरी राज्य कशाचे करणार ?

राज्य चालवत असताना वतन देन्या संबधी शिवाजी महाराजांचे धोरण किती कड़क होते हे खालील उतारा वाचून प्रत्यय येतो

image

शिवाजी राजे – हुजूर बाजारामधे थोर थोर साहूकार आणोन ठेवावे

राजाला स्वताचे राज्य चालवताना किती बारीक़ बारीक आघाड्यांवर लक्ष ठेवावे लागते याचा उत्तम आदर्श शिवाजी राजांनी घालून दिलेला आहे.आपल्या राज्यात सावकार लोकांबद्दल आणि दुसऱ्या राज्यातील सावकार यांच्या बद्दल कशी वागणूक ठेवावी हे वरील उल्लेखात दिलेच आहे.

image

शिवाजी राजे – गडावरील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे

किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे

image

शिवाजी राजे – धर्मास विरुद्ध यैसी पाषांड मते राज्यात होऊ देऊ नये

सर्व वाचकानि फोटो मधे दिलेला उतारा वाचावा आणि मग आपली मते नोंदवावी

धर्माच्या आणि राज्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांचे धोरण किती कडक होते हे रामचंद्र पंत आमात्य यानी लिहून ठेवले आहे आवर्जून वाचाण्या जोगे आहे.

image

शिवाजी राजे – अवनी मंडल निर्यावनी करावे,यवनाक्रांत राज्य आक्रमावे

रामचंद्र अमात्य यांनी शिवाजी राजांची स्वराज्य साधनेची जी निति होती ती आज्ञापत्रात लिहून ठेवली आहे. शिवाजी राजांच्या मनात काय काय होते हे या समकालीन लोकांनी लिहून ठेवले नसते तर आपल्या सर्वाना ही माहिती कुठून मिळाली असती.

फेक्युलर म्हणवून घेणाऱ्यानी फुरोगामित्वाचा ढोल वाजवणाऱ्यानी एकदा तरी  वाचले आहे का ??

image

%d bloggers like this: