मि.डेलन – शिवाजी मोठा प्रबळ,सामर्थ्यवान,व त्याने कोणालाही न जुमानता उत्तम कारभार चालवला आहे
सप्टेंबर 22, 2015 2 प्रतिक्रिया
शिवाजी राजांच्या कारभाराबद्दल ईस्ट इंडिया कंपनीने करुन ठेवलेली 1670 सालची नोंद.
।। महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ।।
सप्टेंबर 22, 2015 2 प्रतिक्रिया
शिवाजी राजांच्या कारभाराबद्दल ईस्ट इंडिया कंपनीने करुन ठेवलेली 1670 सालची नोंद.
सप्टेंबर 21, 2015 2 प्रतिक्रिया
जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.
बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.
मुळ इंग्लिश रिपोर्ट –
सप्टेंबर 14, 2015 यावर आपले मत नोंदवा
शिवाजी राजांनी शाईस्तेखानावर कसा हल्ला केला हे स्वताच पत्र लिहून रावजी पंडित यांना कळवले. या हल्यात खानाचा मुलगा,जावई,12 बायका,40 सरदार आणि बरीच लोक मारले गेले. पण हा हल्ला करन्यासंदर्भात महाराज म्हणतात ” परमेश्वरानेच हे कृत्य करण्याचा संदेश दिला आहे ”