स्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७

ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.

शिवाजी राजे – दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही

आग्रा सुटकेनंतर संभाजी राजांना महाराजांनी पुन्हा मनसबदार म्हणून औरंगाबादला पाठवले. 2 वर्षानी संभाजी राजे पुन्हा आल्यावर शिवाजी महाराज म्हणतात ”  दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही ”

image

%d bloggers like this: